
‘पाश्चिमात्यांचे अंधानुकरण हे भारतियतेला पूर्ण परकीय आणि विरोधी आहे. ते अधःपतित करणारे आणि अखेर सर्वनाशाला कारण होणारे आहे. हे कळूनसुद्धा आम्ही आज पाश्चिमात्यांचे अंधानुकरणाने मोहून गेलो आहोत. त्यासाठी आम्ही आमचे अस्तित्व, अशी भारतीयताच नष्ट करायला तत्पर आहोत.’
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साभार : मासिक ‘घनगर्जित’, जून २०१८)
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !
धर्मस्वातंत्र्याचा संकोच करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे !
सामाजिक आणि राष्ट्रीय लाभाच्या अनुषंगाने हिंदूंची उदासीनता !
‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ यांसाठी आत्मबलीदान करावेच लागेल !
अलीकडचा इतिहास आणि मागमागचे ते पुराण म्हणून ‘इतिहास-पुराणेषु’ हा शब्दप्रयोग रूढ असणे !
आपत्काळात जीवित रहाण्यासाठी साधना करणे महत्त्वाचे !