
‘पाश्चिमात्यांचे अंधानुकरण हे भारतियतेला पूर्ण परकीय आणि विरोधी आहे. ते अधःपतित करणारे आणि अखेर सर्वनाशाला कारण होणारे आहे. हे कळूनसुद्धा आम्ही आज पाश्चिमात्यांचे अंधानुकरणाने मोहून गेलो आहोत. त्यासाठी आम्ही आमचे अस्तित्व, अशी भारतीयताच नष्ट करायला तत्पर आहोत.’
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साभार : मासिक ‘घनगर्जित’, जून २०१८)
हिंदु धर्माची महानता !
‘नीट’ (राष्ट्रीय पात्रता परीक्षा) परीक्षेच्या दिवशीच ‘बेस्ट’ बसच्या कर्मचार्यांचा संप का ?
हिंदु धर्म सोडला, तर जीवनाचा कणाच मोडण्याची शक्यता !
हिंदु धर्मातील ‘अद्भुत’ गोष्टींना नाकारणे, ही बुद्धीवादाच्या प्रामाणिक क्षेत्राचेही अतिक्रमण !
श्रद्धेसारखा मूलभूत विषय उपेक्षणीय मानणे अनिष्ट !