पाश्चिमात्यांचे अंधानुकरण, हे सर्वनाशाला कारणीभूत आहे !

प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

‘पाश्चिमात्यांचे अंधानुकरण हे भारतियतेला पूर्ण परकीय आणि विरोधी आहे. ते अधःपतित करणारे आणि अखेर सर्वनाशाला कारण होणारे आहे. हे कळूनसुद्धा आम्ही आज पाश्चिमात्यांचे अंधानुकरणाने मोहून गेलो आहोत. त्यासाठी आम्ही आमचे अस्तित्व, अशी भारतीयताच नष्ट करायला तत्पर आहोत.’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साभार : मासिक ‘घनगर्जित’, जून २०१८)