धर्माच्या आवरणाखाली धर्म बुडवणारे हेच लोक हिंदु धर्मियांचे भयंकर शत्रू आहेत !

प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

‘हे जे धर्मसुधारक आहेत, यांची आम्हाला भीती वाटते. धर्माचा परलोकाशी संबंध तोडून धर्माचरणाने प्राप्त होणारे अदृष्ट आणि अपूर्व ज्ञान वाळीत टाकून हे ‘केवळ भौतिक सुखाकरता धर्म आहे’, असे मानतात आणि त्याच धारणेने हे सुधारणा करतात. धर्माच्या आवरणाखाली धर्म बुडवणारे हेच लोक आमचे (हिंदु धर्मियांचे) भयंकर शत्रू आहेत.’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

(साभार : मासिक ‘घनगर्जित’, जानेवारी २०१७)