
‘हे जे धर्मसुधारक आहेत, यांची आम्हाला भीती वाटते. धर्माचा परलोकाशी संबंध तोडून धर्माचरणाने प्राप्त होणारे अदृष्ट आणि अपूर्व ज्ञान वाळीत टाकून हे ‘केवळ भौतिक सुखाकरता धर्म आहे’, असे मानतात आणि त्याच धारणेने हे सुधारणा करतात. धर्माच्या आवरणाखाली धर्म बुडवणारे हेच लोक आमचे (हिंदु धर्मियांचे) भयंकर शत्रू आहेत.’
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, जानेवारी २०१७)
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !
धर्मस्वातंत्र्याचा संकोच करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे !
सामाजिक आणि राष्ट्रीय लाभाच्या अनुषंगाने हिंदूंची उदासीनता !