गौहत्ती (आसाम) – भारताचे ‘सुखोई-३० एमकेआय’ हे लढाऊ विमान आसाममधील कार्बी आंगलोंग जिल्ह्यात कोसळले. यात २ वैमानिकांचा मृत्यू झाला. स्क्वाड्रन लेफ्टनंट अनुज आणि फ्लाईट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर अशी त्यांची नावे आहेत.
IAF fighter jet crashes in Assam; 2 pilots killed. 🇮🇳✈️
Sqn Ldr Anuj and Flt Lt Purvesh Duragkar made the supreme sacrifice after their Sukhoi aircraft crashed during a mission in Assam's Karbi Anglong.
Why do such fighter jet crashes continue to occur in India even during… pic.twitter.com/ZrpzRdZlUM
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 6, 2026
भारतीय वायूदलाने म्हटले आहे की, ‘सुखोई-३० एमकेआय’ हे लढाऊ विमान प्रशिक्षण मोहिमेवर होते; मात्र अचानक या लढाऊ विमानाचा उड्डाणानंतर काही वेळात रडारशी संपर्क तुटला. त्यानंतर हे विमान आसाममधील जोरहाटपासून सुमारे ६० कि.मी. अंतरावर असलेल्या कार्बी आंगलोंग जिल्ह्यात कोसळले. या विमानाचा संपर्क नेमके कशामुळे तुटला ? हे विमान कशामुळे कोसळले ? याचे अन्वेषण केले जाणार आहे.
IAF acknowledges the loss of Sqn Ldr Anuj and Flt Lt Purvesh Duragkar, who sustained fatal injuries in the Su-30 crash. All personnel of the IAF express sincere condolences, and stand firmly with the bereaved family in this time of grief.@DefenceMinIndia@SpokespersonMoD… pic.twitter.com/zUtfUJ2ewr
— Indian Air Force (@IAF_MCC) March 6, 2026
जून २०२४ मध्ये महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात निफाडमधील शिरसगाव गावाजवळ ‘सुखोई -३० एमकेआय’ हे विमान कोसळले होते; पण वैमानिक आणि सहवैमानिक सुरक्षितपणे बाहेर पडण्यात यशस्वी झाले होते.
संपादकीय भूमिकासंपतकाळात लढाऊ विमाने कोसळणारा जगातील एकमेव देश भारत ! |

Mateen Patel : ए.आय.एम्.आय.ए.चा नगरसेवक मतीन पटेल याची पुन्हा चौकशी
Gujrat Crackdown Illegals Bangladeshi : गुजरातमध्ये घुसखोरांविरुद्ध ‘ऑपरेशन डेल्टा हंट’ : २ दिवसांत ५०१ बांगलादेशी नागरिकांना अटक !
राज्यात मुसलमानांना ५ मंत्रीपदे न दिल्यास आमची शक्ती दाखवू !
Vande Mataram : बंगालमधील मदरशांमध्ये ‘वन्दे मातरम्’ अनिवार्य करण्यावर ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’चा आक्षेप
Islam Friendly Gym : केरळम्मध्ये ‘इस्लाम फ्रेंडली’ व्यायामशाळेवरून वाद
Muzaffarpur Hospital Fire : मुझफ्फरपूर (बिहार) येथे खासगी रुग्णालयाला लागलेल्या आगीत ४ जणांचा मृत्यू, तर २० हून अधिक घायाळ