आसने आणि प्राणायाम केल्यावर रोग बरा होण्याची प्रक्रिया 

प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

‘आरंभी आसने आणि प्राणायाम केल्याने रोग वाढतो. नंतर तो बाहेर येतो आणि मग संपूर्ण फेकला जातो. माणूस स्वस्थ होतो.’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साभार : मासिक ‘घनगर्जित’, नोव्हेंबर २०१४)