प्रामाणिक, कष्टाळू आणि श्री गुरूंप्रती उत्कट भाव असलेले सुलाभाट येथील श्री. ओमू गावस !

‘श्री. ओमू गावस हे ‘सुलाभाट कृषीविद्या’चे कृतीशील सदस्य आहेत. ते सुलाभाट येथील जुने साधक आहेत. ते गेली २० वर्षे सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेविषयी केलेले मार्गदर्शन !

गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या वेळी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधनेसंबंधी केलेले अमूल्य मार्गदर्शन’ या विषयावर परात्पर गुरु डॉक्टरांशी साधकांच्या झालेल्या भेटींच्या वेळच्या चित्रफितींमधील संवाद येथे देत आहोत. 

५६ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. अपाला औंधकर (वय १३ वर्षे) हिच्याविषयी तिच्या आईला जाणवलेली सूत्रे !

चांगली व्यक्ती म्हणजे साधना करणारी, चांगले काम करणारी. अशा व्यक्ती मृत्यूनंतर स्वर्गलोकात जातात आणि त्यांनी जितके पुण्य केलेले असते, तेवढे दिवस त्या स्वर्गात सुख उपभोगतात अन् पुन्हा पृथ्वीवर जन्म घेतात.

५७ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली फोंडा (गोवा) येथील कु. साक्षी संगम बोरकर !

आज मार्गशीर्ष कृष्ण पक्ष एकादशी या दिवशी कु. साक्षी बोरकर हिचा तिथीनुसार १६ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या वडिलांना लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये देत आहोत.

गुरुदेव, कृपा करके, मुझे अपना बना लेना ।

हे गुरुमाऊली, मुझमें इतने दोष होते हुए भी, आपकी कितनी प्रीति है ।
मुझमें कुछ भी सामर्थ्य नहीं, फिर भी आप सत्सेवा का अवसर देते है ।
मुझे कुछ भी नहीं आता, हर सेवा आप ही करवा लेते है ॥

एका कर्माचे फळ भोगतांना त्यातून पुन्हा नवीन फळ निर्माण होणे आणि अशा प्रकारे ही शृंखला वाढतच जाणे

आपण आपल्या एका पापकर्माचे वाईट फळ भोगतो. तेव्हा मनुष्य स्वभावानुसार आपल्याला दुःख होते, इतरांवर चिडचीड होते.

चि.सौ.कां. सुषमा नाईक यांच्या विवाहानिमित्त सुचलेल्या कविता

सुषमा आणि सुनील विवाह बंधनात अडकले । तरी गुरुप्राप्तीचे द्वार त्यांना सदैव उघडेच असे ॥

चि. सुनील नाईक अन् ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या चि.सौ.कां. सुषमा पेडणेकर यांची गुणवैशिष्ट्ये !

आज मार्गशीर्ष कृष्ण पक्ष दशमी या दिवशी श्री. सुनील नाईक आणि ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या चि.सौ.कां. सुषमा पेडणेकर यांचा शुभविवाह आहे. त्यानिमित्त त्यांची साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘अडचणीच्या वेळी साहाय्य व्हावे; म्हणून आपण अधिकोषात (बँकेत) पैसे ठेवतो. त्याचप्रमाणे संकटाच्या वेळी साहाय्य व्हावे; म्हणून साधनेचा साठा आपल्या संग्रहात असणे आवश्यक आहे. त्यामुळे संकटसमयी आपल्याला साहाय्य होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेविषयी केलेले मार्गदर्शन !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधनेसंबंधी केलेले अमूल्य मार्गदर्शन’ या विषयावर परात्पर गुरु डॉक्टरांशी साधकांच्या झालेल्या भेटींच्या वेळच्या चित्रफितींमधील संवाद येथे देत आहोत.