फोंडा (गोवा) येथील सौ. मंगला मराठे यांनी बालपणापासून अनुभवलेली देवीची कृपा !
‘माझा जन्म नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी झाला. त्या दिवशी मंगळवार होता. मंगळवार हा देवीचा वार असल्याने आजीने माझे नाव ‘मंगला’ ठेवले.
‘माझा जन्म नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी झाला. त्या दिवशी मंगळवार होता. मंगळवार हा देवीचा वार असल्याने आजीने माझे नाव ‘मंगला’ ठेवले.
१३.९.२०२३ या दिवशी पुणे येथील साधिका (कै.) श्रीमती शुभदा अच्युत जोशी (वय ७५ वर्षे) यांचे निधन झाले. १३.१०.२०२३ या दिवशी त्यांचे मासिक श्राद्ध आहे. त्या निमित्ताने त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये…
मी ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप मनापासून एकाग्रतेने करत होते. त्या वेळी आमच्या घराभोवती औदुंबराची ५० रोपे आपोआप आली होती.
आई सकाळपासून रात्रीपर्यंत प्रत्येक कृती करतांना श्रीकृष्णाशी बोलते. ‘तो आपल्या समवेत आहे’, या भावानेच ती प्रत्येक कृती करते. ती प्रत्येक कृती त्याला विचारून आणि सांगून करते.
कु. पद्मनाभ जिथे जाईल, तिथे सर्वांना आपलेसे करतो. तो सर्वांची विचारपूस करतो. तो इतरांना साहाय्य करतो. त्याला गोमाता अतिशय आवडते.
‘ऑक्टोबर २०१६ पासून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ भावसत्संग घेत आहेत. त्या भावसत्संग घेत असतांना मला आलेल्या अनुभूती आणि त्यासंदर्भात जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
माझ्या जीवनात अनेक कठीण प्रसंग घडले; परंतु प.पू. गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेने मी त्यातून वाचलो. प.पू. गुरुदेव माझ्या जीवनात नसते, तर माझा जन्मच झाला नसता.
‘आपल्याला संतांना ओळखायचे असेल, तर भाषा, वेश आणि त्यांचे एकंदर वागणे यांवरून संतपदाचे लक्षण ठरवता येणार नाही. ज्यांच्या दर्शनाने विषयांचा विसर पडून मनुष्याचे हृदय आनंदाने भरून जाते, तीच संतांची खूण म्हणून समजावी.’
सातत्य, चिकाटी आणि श्रीकृष्णाच्या सतत अनुसंधानात असणार्या येथील सनातनच्या साधिका श्रीमती विजया वसंत पानवळकर (वय ८४ वर्षे) या सनातनच्या १२६ व्या संतपदी विराजमान झाल्या.
साधकांनी सांगितलेल्या चुका आणि त्यांवर पू. सुमनमावशींनी केलेले मार्गदर्शन पुढे दिले आहे.