भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांना हुसकावले !
चीन अशा कुरापती काढतच रहाणार आहे. त्याला योग्य धडा शिकवल्यावरच त्याच्या अशा कुरापती बंद होतील. त्यासाठी भारताने प्रयत्न करणे आवश्यक आहे !
चीन अशा कुरापती काढतच रहाणार आहे. त्याला योग्य धडा शिकवल्यावरच त्याच्या अशा कुरापती बंद होतील. त्यासाठी भारताने प्रयत्न करणे आवश्यक आहे !
या संघर्षात चीनचे सैनिकही घायाळ झाल्याचे वृत्त आहे; मात्र या वृत्ताला केंद्रशासनाने अद्याप कोणताही दुजोरा दिलेला नाही.
काबुल येथील ‘स्टार-ए-नौ’ या हॉटेलवर अज्ञातांनी आक्रमण केले. येथे प्रथम गोळीबार करण्यात आला आणि नंतर स्फोट घडवण्यात आल्याचे म्हटले जात आहे. या हॉटेलला ‘चायनीज हॉटेल’ असेही म्हटले जाते.
चीनच्या दबावाखाली आल्यामुळे आर्थिक मंदीला सामोरे जावे लागलेल्या श्रीलंकेची स्थिती अधिक बिकट झाली आहे.
उत्तराखंडमधील औली येथील सीमेजवळ भारत आणि अमेरिका यांच्या सैन्यामध्ये युद्धसराव चालू आहे. यावर चीनने आक्षेप घेतला आहे. त्यावर भारत आणि अमेरिका यांनी चीनला सुनावलेे आहे.
‘चीन भारताच्या सीमेवर काय करत आहे ?’, हे अमेरिकेच्या खासदाराकडून भारताला समजते, हे लज्जास्पद ! भारत सरकारनेच स्वतःहून भारतियांना याची माहिती देणे आवश्यक आहे !
अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय असणार्या ‘पेंटगॉन’ने संसदेला पाठवेल्या अहवालामध्ये चीनविषयी माहिती दिली आहे.
‘कोरा कागद’ हे चीनमधील अनेक शहरांमध्ये चालू असणार्या निदर्शनांचे मुख्य शस्त्र बनले आहे. सहस्रो लोक हातात कोरा कागद घेऊन निदर्शने करत आहेत.
चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून चीन सरकारच्या विरोधात, तसेच कोरोनाच्या संदर्भातील धोरणांच्या विरोधात चालू असलेल्या नागरिकांच्या आंदोलनाला अमेरिकेने पाठिंबा दिला आहे.