संतांची महती !

संतांची महती !

‘डॉक्टर, अधिवक्ते, लेखापरीक्षक, ज्योतिषी, पोलीस, मित्रमंडळी, नातेवाईक इत्यादी विविध क्षेत्रांतील तज्ञ जे करू शकत नाहीत. ते संत करू शकतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘राजकारणी, बुद्धीप्रामाण्यवादी किंवा वैज्ञानिक यांच्यामुळे विदेशी भारतात येत नाहीत, तर संतांमुळे, तसेच अध्यात्म आणि साधना शिकण्यासाठी येतात. तरीही हिंदूंना संत अन् अध्यात्म यांचे मूल्य कळलेले नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले      

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘बहुतेक वर्तमानपत्रे केवळ बातम्या देण्यापेक्षा अधिक काय करतात ? याउलट ‘सनातन प्रभात’ राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करण्यासाठी प्रोत्साहन देते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदूंची झालेली दुःस्थिती !

धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदूंची झालेली दुःस्थिती !

‘स्वातंत्र्यापासून आजवर कोणत्याही पक्षाचे शासनकर्ते आाणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी हिंदूंना धर्मशिक्षण दिले नाही. त्यामुळे आता हिंदूंना केवळ ‘रामायण, महाभारत’ हे शब्दच माहीत आहेत. त्यातील एकही शिकवण त्यांना आठवत नाही.’

स्वभावदोष आणि अहं असणार्‍यांमुळे त्रस्त होऊ नका, त्यांच्याविषयी सहानुभूती बाळगून त्यांना साहाय्य करा !

स्वभावदोष आणि अहं असणार्‍यांमुळे त्रस्त होऊ नका, त्यांच्याविषयी सहानुभूती बाळगून त्यांना साहाय्य करा !

स्वभावदोष आणि अहं असणार्‍या व्यक्तीच्या आपण संपर्कात येतो, त्या वेळी तिच्या स्वभावदोषांमुळे होणार्‍या दुष्परिणामांनी आपण त्रस्त होतो अन् प्रसंगी तिला रागवतोही. येथे लक्षात घेतले पाहिजे की…

राजकारणी आणि संत यांच्या कार्यातील भेद !

राजकारणी आणि संत यांच्या कार्यातील भेद !

‘राजकारण्यांकडून स्थुलातून अनुभव येतात, उदा. पूरग्रस्तांना साहाय्य करणे, साधनसुविधा उपलब्ध करून देणे, तर संतांकडून सूक्ष्म स्तरावरील उपायांमुळे अनुभव येतात

इतर संतांचे मार्गदर्शन तात्त्विक असणे, तर सनातनच्या संतांचे मार्गदर्शन कार्यकारणभाव आणि उपाय सांगणारे असणे 

इतर संतांचे मार्गदर्शन तात्त्विक असणे, तर सनातनच्या संतांचे मार्गदर्शन कार्यकारणभाव आणि उपाय सांगणारे असणे 

सनातनच्या संतांचे लिखाण आणि मार्गदर्शन साधनेच्या स्तरावर नेमकेपणाने कोणती कृती का आणि कशी करावी, हे स्पष्ट करणारे असते. ते उपाय सांगणारे असते. यामुळेच आज सनातन संस्थेतील साधकांची जलद आध्यात्मिक उन्नती होत आहे.

इंग्रजी भाषेची मर्यादा जाणा !

इंग्रजी भाषेची मर्यादा जाणा !

सर्व जण इंग्रजी भाषा शिकण्याचा प्रयत्न करतात. असे असले, तरी मनुष्यजन्माचे मूळ ध्येय, म्हणजे ‘ईश्वरप्राप्ती कशी करायची ?’, हे इंग्रजी भाषेतून शिकता येत नाही.’

वयस्करांना आग्रहाने नव्हे, तर त्यांना विचारूनच खाण्यास द्यावे !

वयस्करांना आग्रहाने नव्हे, तर त्यांना विचारूनच खाण्यास द्यावे !

वयस्करांचा आहार त्यांची भूक, पचनक्षमता आणि अन्य शारीरिक अडचणी या घटकांवर अवलंबून असतो. त्यामुळे त्यांना आग्रह न करता त्यांना विचारूनच वाढावे.’

भक्तांच्या संदर्भात कलियुगातील बुद्धीप्रामाण्यवाद्यांची स्थिती !

भक्तांच्या संदर्भात कलियुगातील बुद्धीप्रामाण्यवाद्यांची स्थिती !

‘जो आवडतो देवाला । तोची नावडे बुद्धीप्रामाण्यवाद्यांना !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले