‘जिवाने साधना केली नसेल, तर त्याला मृत्यूनंतर गती मिळण्यास फार कठीण होते’; म्हणून जिवाने जिवंतपणी गांभीर्याने साधना करून मुक्त होणे आवश्यक असणे
‘बर्याच वेळा मनुष्य मायेत इतका गुंतलेला असतो की, त्याला साधनेचे महत्त्व मृत्यूनंतर कळते.
‘बर्याच वेळा मनुष्य मायेत इतका गुंतलेला असतो की, त्याला साधनेचे महत्त्व मृत्यूनंतर कळते.
निरहंकारी असतो, तो देह-इंद्रिय स्वतःची मानतच नाही. शरिराहून स्वतःला वेगळा मानतो. साक्षी मानतो. कर्म करतो आणि धारणा असते, ‘मी काही करत नाही. भगवंतच सगळे करतो. मी नव्हे’, ही त्याची धारणा असते.
भगवती, मूलाधारात असलेले ५६ किरण, मणिपूरच्या जलतत्त्वातील ५२, स्वाधिष्ठानच्या अग्नितत्त्वातील ६२, अनाहतमधील वायुतत्त्वातील ५४, विशुद्ध चक्रातील आकाशतत्त्वाचे ७२ आणि आज्ञाचक्रस्थ मनस्तत्त्वातील ६४ असे जे तुझे किरण आहेत त्या सर्वांहून तुझे चरणकमलयुगल हे वर आहेत.
भक्त म्हणतो, ‘‘भगवंता, तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. माझ्या इच्छेचे मूल्य शून्य !’’
जीवात्म्यात बीजरूपाने ईश्वराच्या सर्व शक्ती दडलेल्या आहेत, जर त्याला सहयोग ब्रह्मवेत्ता महापुरुषांचा सत्संग- सान्निध्य वगैरे मिळाला, तर तो हवे तितके उन्नत होऊ शकतो, हवे तितके महान बनू शकतो.’
धीर विचारी मनुष्य विवेकाने कोणत्याही गोष्टीची पारख करतो आणि त्यातून धीर मनुष्य ठामपणे श्रेयसची (योग्य) निवड करतो
‘वर्तमान परिस्थिती स्वीकारून तिला सामोरे जाणे’, हीच ईश्वरेच्छा असणे
सर्व पालटत चालले आहे. स्वप्न होत चालले आहे; परंतु या सर्वांना पहाणारा द्रष्टा, साक्षी, चैतन्य एकच आहे आणि तोच वास्तविक सत्य आहे. तुम्ही यथायोग्य त्या तत्त्वात टिकलात, तर बाहेरून युद्ध करतांनाही, आतून शांत रहाल, असे ते परम ज्ञान आहे आत्म परमात्मदेवाचे !’
समष्टी सेवेमध्ये असल्यावर देवाचा आशीर्वाद मिळतो आणि त्याची कृपाही प्राप्त होते. आशीर्वाद काही काळापुरताच टिकतो; परंतु कृपा चिरंतन असते.समष्टी सेवेत सातत्य असल्यावर आशीर्वादाचे रूपांतर कृपेत होते.
‘सद्गुरूंनी मानवजातीला खरे सुख देणारे जे ज्ञान, शांती आणि माधुर्य दिले आहे, ते करोडो जन्मांतील माझे माता-पिता, बंधू-बांधव आणि समस्त देवतासुद्धा देऊ शकत नाही.’