श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे अनमोल विचारधन !

समष्टी सेवेत सातत्य असल्यावर देवाचा आशीर्वाद आणि कृपा दोन्ही प्राप्त होणे

श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

‘व्यष्टी साधना करतांना देवाचा आशीर्वाद मिळतो; मात्र समष्टी सेवेमध्ये असल्यावर देवाचा आशीर्वाद मिळतो आणि त्याची कृपाही प्राप्त होते. आशीर्वाद काही काळापुरताच टिकतो; परंतु कृपा चिरंतन असते. समष्टी सेवेत सातत्य असल्यावर आशीर्वादाचे रूपांतर कृपेत होते.’

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ