सर्वांत धोकादायक ‘आर्थिक जिहाद’ आणि तो रोखण्यासाठीचे उपाय !

मागील लेखात आपण आर्थिक जिहादविषयी जाणून घेतले. आता त्यावरील उपायांसंदर्भात अधिक विस्ताराने समजून घेऊया. आर्थिक जिहाद हा नियोजनपूर्वक पसरवला जात आहे. त्याला संपवण्यासाठी आपल्याला पावले उचलावी लागतील.

‘लव्‍ह जिहाद’चे जागतिक षड्‍यंत्र रोखा !

२३ जुलै या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या लेखात ‘हिंदु भगिनी ‘लव्‍ह जिहाद’मध्‍ये फसण्‍याचे कारण, लव्‍ह जिहाद करण्‍यासाठी मुसलमानांकडून केल्‍या जाणार्‍या युक्‍त्‍या, जगभरातील लव्‍ह जिहादचे संकट’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

हिंदुत्‍वाची व्‍यापकता आणि सर्वसमावेशकता जाणा !

जगातील सर्वांत प्राचीन, वैज्ञानिक, मानवतावादी, समतावादी, भूतदयावादी, पर्यावरणवादी, तसेच व्‍यष्‍टी, समष्‍टी, सृष्‍टी आणि परमेष्‍टी यांचा एकाच वेळी समग्रपणे विचार करणार्‍या सनातन धर्माचे आचार, विचार अन् संस्‍कार म्‍हणजे हिंदुत्‍व !

चीनचे ‘न्‍युरो वॉरफेअर’ (मानसिक युद्ध) आणि त्‍याचा भारतावरील परिणाम !

चीन हा भारत, अमेरिका आणि पाश्‍चात्त्य देश यांच्‍या विरुद्ध एक ‘मल्‍टी डोमेन वॉर’ (विविध क्षेत्रांमधील युद्ध) लढत आहे. ज्‍याला ‘अनिर्बंध युद्ध’ (अनरिस्‍ट्रिक्‍टेड वॉर) असेही म्‍हटले जाते. युद्ध चालू नसतांना शांतता काळात आपल्‍या प्रतिस्‍पर्धी देशांना ‘आपण लढाई हरलो.

‘अजमेर कांड’ चित्रपट प्रदर्शित करू न दिल्‍यास ‘यू ट्यूब’वर प्रदर्शित करू ! – सचिन कदम, दिग्‍दर्शक

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘अजमेर बलात्‍कार कांड : मुसलमान लांगूलचालनाचा परिणाम ?’

अधिक मासात करावयाची उपासना आणि पाळावयाची बंधने !

गेल्‍या ३ भागांत आपण मलमास (अधिक मास) म्‍हणजे काय ? काळ आणि संवत्‍सर यांचे प्रकार जाणून घेतले. अधिक मासात काय करावे आणि काय करू नये ? ते जाणून घेतले. आज या लेखमालेचा शेवटचा भाग पाहूया.

प्रजा कालस्‍य कारणम् ।

‘राजा कालस्‍य कारणम् ।’, हे आपण ऐकले आहे. याचा अर्थ राजाच काळाला कारणीभूत आहे. चांगले राज्‍य निर्माण होण्‍यासाठी आदर्श राजा असणे आवश्‍यक आहे. राज्‍यात प्रकोप घडल्‍यास त्‍याला राजाच कारणीभूत असतो; परंतु राजाची निवड करणारे कोण ?

पालकांचे पालनपोषण न करणार्‍या मुलांना चपराक देणारा कर्नाटक उच्‍च न्‍यायालयाचा निवाडा !

‘गोपाळ आणि महेश या दोन बंधूंनी म्‍हैसूरू (कर्नाटक) येथील साहाय्‍यक आयुक्‍त, उपायुक्‍त, तसेच त्‍यांची आई वेंकटम्‍मा यांच्‍याविरुद्ध कर्नाटक उच्‍च न्‍यायालयामध्‍ये याचिका केली होती.

मणीपूर हिंसाचार : एक षड्‍यंत्र !

३३ लाख लोकसंख्‍या असलेल्‍या मणीपूरमध्‍ये ५० टक्‍क्‍यांहून थोडे अधिक हिंदू, ४४ टक्‍के ख्रिस्‍ती आणि इतर सर्व मुसलमान अन् बौद्ध आहेत. मणीपूरमध्‍ये सध्‍या नागरी युद्धाची स्‍थिती निर्माण झाली असून मोठ्या संख्‍येने लोक गोंधळलेल्‍या स्‍थितीत आहेत.

…तर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना भारताच्‍या सीमा मोकळ्‍या आहेत !

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी विधानसभेत सांगितले, ‘आम्‍ही वन्‍दे मातरम्’ म्‍हणणार नाही. या देशात राहूनही आम्‍ही या पवित्र मंगल भूमीला वंदन करणार नाही.’