खलिस्तान : काँग्रेसचे पाप !
खलिस्तानचे पाप निर्माण करणार्या दिवंगतांना दिला जाणारा मानसन्मान रहित करा !
खलिस्तानचे पाप निर्माण करणार्या दिवंगतांना दिला जाणारा मानसन्मान रहित करा !
एकाधिकारशाही, दमनतंत्र पुष्कळ काळ चालत नाही, हे रशियाच्या उदाहरणातून लक्षात घेऊन देशासाठी जनहितकारी पितृशाहीच हवी !
भारतातील साम्यवादी, तथाकथित पुरोगामी आणि ओबामा हे एकाच माळेचे मणी आहेत. त्यामुळे या षड्यंत्राला न फसता हिंदूंनी धर्मांधांच्या राष्ट्र आणि हिंदु विरोधी कारवाया उघड करून साम्यवाद्यांचा खोटारडेपणा उघड करावा.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी ‘झाले बहु । होतील बहु । परि यासम हा ।’ ही काव्यपंक्ती उचित ठरते. भारतात आजवर १७ पंतप्रधान होऊन गेले; परंतु एका तरी नावाचा जयघोष केला गेल्याचे आपण कधी पाहिले वा ऐकले आहे का ? नाही ना ! याउलट ‘मोदी’ हे नाव केवळ भारतातच नव्हे, तर सातासमुद्रापारही तितक्याच आवेशाने, उत्साहाने … Read more
देशात वाढत असलेल्या भ्रष्टाचारी नेत्यांना जनतेनेच आता निवडणुकीद्वारे कायमचे घरी बसवायला हवे !
काँग्रेससारख्या पक्षांचा वैचारिक पराभव करून हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्यानंतरच हिंदूंचे प्रश्न सुटतील, हे त्रिवार सत्य !
गोव्यातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करणार्यांची पाळेमुळे खणून काढा !
‘हिंदूंच्या श्रद्धास्थानांना कसेही दाखवलेले चालते’, असे गृहीत धरल्यानेच ‘आदिपुरुष’सारखे चित्रपट निघतात !
मणीपूरमधील ख्रिस्ती कुकी आतंकवाद्यांना नष्ट करून हिंदू मैतेई समाजाचे रक्षण करण्याचा आदेश केंद्र सरकार सैन्याला देणार कि नाही ?
बंगालमधील कायदा-सुव्यवस्थेची दयनीय स्थिती रोखण्यासाठी सर्वाेच्च न्यायालय आणि केंद्र सरकार यांनी हस्तक्षेप करणे आवश्यक !