‘चित्तशुद्धी लवकर होण्यासाठी प्रत्येकाला कोणत्या योगमार्गाची साधना आवश्यक आहे ?’, हे लवकर ओळखता येण्यासंबंधीचे टप्पे !
प्रत्येक मनुष्याच्या कुंडलिनीतील मूलाधारचक्रात ईश्वरी शक्तीचा वास असतो. त्यात ‘ज्ञान’ असते. हे ज्ञान ईश्वराने मनुष्याला दिलेली दैवी देणगी आहे.