मुलांना शूरवीर असे करा !
शूरविरांचे पोवाडे, क्रांतीकारकांचे बलीदान, तसेच मोगल आणि इंग्रज यांच्याविरुद्ध रचलेले गनिमी कावे यांविषयीच्या कथा सांगितल्या, तर मुले धीट होणारच ? धीट होण्यासह सदाचारीही होतील. आदर्श भावी पिढी घडवण्याचे दायित्व पालकांचे आहे. त्यामुळे मुलांवर राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांचे संस्कार करून आदर्श पालक व्हा !