
देहली येथील जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाचे उमर खलीद आणि शरजील इमाम यांचा वर्ष २०२० मध्ये शहरात झालेल्या दंगलीत हात असल्याचे पुरेसे पुरावे पोलिसांनी सादर केले असल्याचे नोंदवून सर्वोच्च न्यायालयाने या अराजकतावादी देशद्रोह्यांचा जामीन अर्ज फेटाळला. ‘भारत तोडो’ शक्तींच्या जगातील कोंडाळ्याने आणि भारतातील त्यांच्या बगलबच्चांनी कितीही गदारोळ केला, तरी देशाचे रक्षण करण्यासाठी भारत सरकार अन् इतर लोकशाही व्यवस्था सक्षम आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

त्यामुळे आता या साम्यवादी आणि उदारमतवादी कंपूने न्यूयॉर्कचे महापौर झोहरान ममदानीच्या गळ्यात गळा घालून सामूहिक रूदनाचा कार्यक्रम करावा !
– श्री. अभिजित जोग, प्रसिद्ध लेखक, पुणे. (५.१.२०२६)
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !
धर्मस्वातंत्र्याचा संकोच करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे !
सामाजिक आणि राष्ट्रीय लाभाच्या अनुषंगाने हिंदूंची उदासीनता !
‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ यांसाठी आत्मबलीदान करावेच लागेल !