
‘मुलांनो, लक्षात ठेवा की, भित्रे आणि दुर्बलच पापाचरण करतात अन् खोटे बोलतात. साहसी आणि दृढचित्त असलेल्या व्यक्ती सर्वदा नीतीपरायण असतात. नीतीमान, साहसी आणि सहानुभूतीसंपन्न होण्याचा प्रयत्न करा.’
– स्वामी विवेकानंद
(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)
भारताचा उद्धार होण्यासाठी…
वीर सावरकर उवाच
भक्त होण्यासाठी भक्ती केली पाहिजे !
देशभक्त होण्याची पहिली पायरी !