
‘अध्यात्मशास्त्र हे अनंताचे शास्त्र आहे. त्यामुळे त्यातील एखाद्या विषयाच्या संदर्भात अनेक ग्रंथ उपलब्ध असतात. बहुतांश ग्रंथांमध्ये त्या विषयाच्या संदर्भातील ७० टक्के माहिती सर्वसाधारण असते, तर ३० टक्के माहिती वैशिष्ट्यपूर्ण असते. त्यामुळे एखाद्या विषयाच्या संदर्भातील अभ्यास करतांना अभ्यासकाचा ७० टक्के माहिती परत परत वाचण्यातील वेळ वाया जातो. यासाठी सनातनच्या ग्रंथांमध्ये अशा विविध ग्रंथांमधील ३० टक्के वैशिष्ट्यपूर्ण माहितीचे संकलन केलेले आहे. त्यामुळे त्या अभ्यासकांचा वेळ वाचून तो वेळ त्यांना साधनेसाठी देणे शक्य होते.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
सनातनचे ग्रंथ हे साधना करण्यासाठी आवश्यक असणार्या अध्यात्मशास्त्राची तोंडओळख करून देणारे !
‘अध्यात्मशास्त्र हे अनंताचे शास्त्र आहे. त्याचा िकतीही अभ्यास केला तरी तो कमीच असतो. त्यामुळे साधकासाठी ‘साधना’ म्हणून कृती करणेच महत्त्वाचे असते आणि शास्त्र हे केवळ कृतीमागील कार्यकारणभाव जाणून घेण्याइतपत शिकणे आवश्यक असते. या कारणांमुळे सनातनने विविध विषयांवर प्रकाशित केलेले ग्रंथ हे सध्या साधकांना केवळ अध्यात्मशास्त्राशी संबंधित विषयांची तोंडओळख करून देण्यापुरतेच आहेत.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
हिंदु राष्ट्रात भक्तीभाव असलेल्या भक्तांकडेच मंदिरांचे दायित्व असेल !
‘भिऊ नकोस माझ्या बाळा, मी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) तुझ्या पाठीशीच सदा ।
आनंदी आणि संत अन् गुरुदेव यांच्याप्रती भाव असलेला ५८ टक्के आध्यात्मिक पातळीचा भोसरी (पुणे) येथील कु. समीहन (कान्हा) संदीप कुलकर्णी (वय ७ वर्षे) !
प.पू. गजानन महाराजांनी साधकाला प्रत्यक्ष दर्शन देऊन श्री गुरुचरित्राचे पारायण करण्यास सांगणे आणि ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनीच प.पू. गजानन महाराज यांच्या रूपात दर्शन दिले’, असे वाटणे
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !