
तुम्ही एखाद्या धन्याप्रमाणे स्वाधीन भावाने कर्म केले पाहिजे, गुलामाप्रमाणे नव्हे. सतत कर्म करा; पण गुलामाप्रमाणे नव्हे. ‘या जगात तुम्ही एक परके आहात, एक प्रवासी आहात’, या भावनेने कर्म करा. निरंतर कर्म करा; पण बंधनात पडू नका. ध्यानात असू द्या की, बंधन फार भयंकर असते.
(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)
म्हातारपणातील कंटाळ्यावर एकमेव उपाय म्हणजे, नामजप करणे !
श्रीहरि स्मरणाने दुःखे दूर होतात
देशभक्त होण्याची पहिली पायरी !
इतर साधनामार्ग आणि गुरुकृपायोग यांमधील भेद
भय घालवण्यासाठी प्रयत्न करायला हवा !