
‘ज्ञान, ध्यान, कर्म इत्यादी सर्व मार्गांतील सर्व अंगांनी साधना करणे ज्या जिवांना अवगत आहे, अशा जिवांचे ईश्वर गुरुकृपायोगानुसार साधनेसाठी, म्हणजेच ईश्वरी राज्याची स्थापना करण्यासाठीच्या साधनेसाठी नियोजन करतो. साधना करतांना एखादा जीव चुकीच्या मार्गदर्शनामुळे मार्ग चुकतो. त्यामुळे अनंत पीडांनी तो ग्रासून जातो. अशा जिवाला काय करावे ? काही कळत नाही, कुठेच मार्ग दिसत नाही. मार्ग शोधू लागल्यास अनंत अडचणी सामोर्या ठाकतात. अशा वेळी कोणत्या देवतेची उपासना करावयास हवी ?, हे समजण्यासाठी दत्ताची उपासना केल्यास साधनेसंदर्भात सूक्ष्मातून अथवा स्थुलातून अचूक मार्गदर्शन होते.
– ब्रह्मतत्त्व (एका साधिकेच्या माध्यमातून)
‘उत्तरदायी साधिकेच्या माध्यमातून गुरुतत्त्व कार्यरत असते’, असा भाव ठेवून संहिता (स्क्रिप्ट) लेखनाची सेवा करतांना साधिकेला झालेले लाभ आणि तिने अनुभवलेली गुरुकृपा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले शिरोडा, गोवा येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे समष्टी संत, वय ५० वर्षे) यांचा साधकांना लाभलेला चैतन्यमयी सत्संग आणि त्या सत्संगात साधकांनी अनुभवलेले भावविश्व !
‘संगीतातील केवळ ७ स्वरांतून सर्व भाव-भावना कशा व्यक्त होतात ?’, या संदर्भातील आध्यात्मिक विश्लेषण !
चित्रपटसृष्टीतील वलयांकित जगाच्या मोहाला न भुलता आयुष्यभर अविरतपणे नाट्यसेवा करणारे प्रामाणिक नाट्यकर्मी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विरार येथे धर्मप्रेमींसाठी ‘स्नेह’ मेळावा !