
‘ज्ञान, ध्यान, कर्म इत्यादी सर्व मार्गांतील सर्व अंगांनी साधना करणे ज्या जिवांना अवगत आहे, अशा जिवांचे ईश्वर गुरुकृपायोगानुसार साधनेसाठी, म्हणजेच ईश्वरी राज्याची स्थापना करण्यासाठीच्या साधनेसाठी नियोजन करतो. साधना करतांना एखादा जीव चुकीच्या मार्गदर्शनामुळे मार्ग चुकतो. त्यामुळे अनंत पीडांनी तो ग्रासून जातो. अशा जिवाला काय करावे ? काही कळत नाही, कुठेच मार्ग दिसत नाही. मार्ग शोधू लागल्यास अनंत अडचणी सामोर्या ठाकतात. अशा वेळी कोणत्या देवतेची उपासना करावयास हवी ?, हे समजण्यासाठी दत्ताची उपासना केल्यास साधनेसंदर्भात सूक्ष्मातून अथवा स्थुलातून अचूक मार्गदर्शन होते.
– ब्रह्मतत्त्व (एका साधिकेच्या माध्यमातून)
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !