
‘गुरूंचे गुरु झालेल्या श्री दत्तगुरूंच्या २४ गुरूंपैकी २० गुरु हे मनुष्येतर सृष्टीचे घटक आहेत’, हे लक्षात घेण्यासारखे आहे. यातून सृष्टीची शिकवण्याची क्षमता आणि शिकणार्यांची शिकण्याची क्षमता, नम्रता अन् थोरवी हे बोधप्रद आहे. सृष्टी इतकी समृद्ध आहे की, माणसासारखी अपूर्व निर्मिती हा तिचा १ घटक आहे.’ – डॉ. सुहास पेठे (साभार : ग्रंथ ‘सृष्टीसंदेश’)
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !
धर्मस्वातंत्र्याचा संकोच करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे !
सामाजिक आणि राष्ट्रीय लाभाच्या अनुषंगाने हिंदूंची उदासीनता !
‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ यांसाठी आत्मबलीदान करावेच लागेल !