
बुद्धीचे कार्य संपले-थांबले, म्हणजे श्रद्धेचे आरंभते. बुद्धीने श्रद्धेचे आसन मांडून ठेवावे; पण आपणच त्यावर बसू नये.
– प.पू. स्वामी वरदानंद भारती
(साभार : ग्रंथ ‘मनोबोध’)

बुद्धीचे कार्य संपले-थांबले, म्हणजे श्रद्धेचे आरंभते. बुद्धीने श्रद्धेचे आसन मांडून ठेवावे; पण आपणच त्यावर बसू नये.
– प.पू. स्वामी वरदानंद भारती
(साभार : ग्रंथ ‘मनोबोध’)