स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

‘परमेश्वर एक; पण त्याची नामे आणि त्याचे भाव अनंत. त्यातील कुठलेही नाम आणि भाव यांच्या साहाय्याने त्याच्यापर्यंत पोचता येते. तुम्ही ज्या कोणत्या नामाने आणि भावाने त्याला आळवाल, त्यानेच तुम्हाला त्याचे दर्शन लाभेल.’
– स्वामी विवेकानंद
(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)
अंतरात्म्याच्या हितासाठी केवळ ग्रंथाध्ययन अपुरे !
समाजात धर्माचे अनन्यसाधारण महत्त्व !
सुख-दुःख
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
गुरुपौर्णिमेला ४९ दिवस शिल्लक