
अहिल्यानगर – येथे १४ सप्टेंबरपासून अतीवृष्टीमुळे १२ तालुक्यांत शेतपिकांसह, वीज, रस्ते आणि बंधारे यांची मोठी हानी झाली आहे. जिल्ह्यातील शेवगाव, पाथर्डी, नगर, कर्जत, जामखेड तालुक्यांतील २८३ तलाव, बंधारे फुटल्याचे पहाणीतून समोर आले आहे. अजूनही हानीची आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे. अतीवृष्टीमुळे जिल्ह्यातील २ सहस्र ५३१ कि.मी. लांबीच्या रस्त्यांपैकी ८६२ कि.मी. रस्त्यांची १३९ कोटी रुपयांची हानी झाली आहे, तर १४१ पुलांची २२ कोटी रुपयांची हानी झाली आहे.
८८ पाझर तलाव, १६२ साठा बंधारे, २८ कोल्हापुरी बंधारे, ४ गाव तलाव आणि १ वळचणीचा बंधारा अशी हानीची आकडेवारी आहे.
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !
गोव्यात शैक्षणिक वर्ष पुन्हा जूनपासून चालू करण्याचा प्रस्ताव