शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आंदोलन केल्याचे प्रकरण

कोल्हापूर – १ जुलैला शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आंदोलन करत ‘पुणे-बेंगळुरू’ राष्ट्रीय महामार्ग २ घंटे रोखल्याच्या प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी, काँग्रेसचे माजी आमदार राजूबाबा आवळे, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह ४०० जणांवर शिरोली औद्योगिक वसाहत येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ‘रस्ता बंद आंदोलन करू नये’, अशी नोटीस या सर्वांना बजावण्यात आली होती. असे असतांना बंदीचा आदेश धुडाकावून लावून ‘रस्ता बंद’ आंदोलन केल्याच्या प्रकरणी हे गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
रेल्वेमार्गाने येणार्या बांगलादेशी घुसखोरांचा बंदोबस्त करा ! – सकल हिंदु समाजाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
गुणवत्ता आणि अन्नसुरक्षा यांविषयी ‘गोकुळ’ संघाकडून कधीही तडजोड करण्यात आलेली नाही !
कसबा सांगाव (जिल्हा कोल्हापूर) येथील धार्मिक स्थळांच्या परिसरात असलेली मांसाहाराची दुकाने बंद करा ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन
‘अखिल भारत हिंदु महासभे’च्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जयंती सोहळा उत्साहात पार पडला
महापुरासारखी परिस्थिती उद्भवू नये; म्हणून कर्नाटक सरकारशी सातत्याने समन्वय ! – प्रकाश आबीटकर, पालकमंत्री, जिल्हा कोल्हापूर