पाकिस्तानचे खासदार सय्यद अली जफर यांची पाकच्या संसदेत सरकारला विनवणी !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – जर आपण आताच पाणी संकट सोडवले नाही, तर आपण उपासमारीने मरू शकतो. हा ‘वॉटर बाँब’ (पाण्याचा बाँब) आहे; कारण सिंधु खोरे ही आपली जीवनरेखा (लाइफ लाइन) आहे.
https://twitter.com/SanatanPrabhat/status/1926325117157519677
आपल्या देशात तीन चतुर्थांश पाणी देशाबाहेरून येते. आपल्यातील प्रत्येक १० पैकी ९ लोक या नदीवर अवलंबून आहेत. आपल्या ९० टक्के पिकांना या नदीतून पाणी मिळते. या संकटातून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी सरकारने काही पावले उचलावीत, अशी मागणी पाकिस्तानचे खासदार सय्यद अली जफर यांनी सिंधु जल वाटप करार भारताने स्थगित केल्यावरून पाकच्या संसदेत केली. अली जफर माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या ‘पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ’ पक्षाचे खासदार आहेत.
US Iran War : अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्धचे युद्ध थांबवण्याचा ठराव संमत
Paris Riot : फ्रान्स सरकारने या पुढे ‘शून्य सहनशीलते’चे धोरण अंगीकारावे !
बांगलादेशाच्या विरोधामुळे घुसखोरांना सीमेवरून परत पाठवणे होत आहे अवघड !
टेक्सास (अमेरिका) येथे अमेरिकी तरुणाने भारतीय राष्ट्रध्वज फाडला
India-Nepal Border Dispute : नेपाळसमवेतच्या सीमावादात तिसर्या पक्षाची आवश्यकता नाही ! – भारत
Japan Illegal Mosque : जपानमध्ये पाकिस्तानने बांधलेली अवैध मशीद पाडणार !