पाकिस्तानचे खासदार सय्यद अली जफर यांची पाकच्या संसदेत सरकारला विनवणी !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – जर आपण आताच पाणी संकट सोडवले नाही, तर आपण उपासमारीने मरू शकतो. हा ‘वॉटर बाँब’ (पाण्याचा बाँब) आहे; कारण सिंधु खोरे ही आपली जीवनरेखा (लाइफ लाइन) आहे.
https://twitter.com/SanatanPrabhat/status/1926325117157519677
आपल्या देशात तीन चतुर्थांश पाणी देशाबाहेरून येते. आपल्यातील प्रत्येक १० पैकी ९ लोक या नदीवर अवलंबून आहेत. आपल्या ९० टक्के पिकांना या नदीतून पाणी मिळते. या संकटातून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी सरकारने काही पावले उचलावीत, अशी मागणी पाकिस्तानचे खासदार सय्यद अली जफर यांनी सिंधु जल वाटप करार भारताने स्थगित केल्यावरून पाकच्या संसदेत केली. अली जफर माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या ‘पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ’ पक्षाचे खासदार आहेत.
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपात आतापर्यंत २३५ जण ठार !
युद्धात अमेरिकेला पाठिंबा देणार्या ‘नाटो’च्या सदस्य देशांना उत्तरदायी धरले पाहिजे ! – इराण
Canada’s International Student : कॅनडामध्ये विदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत ६० टक्के घट !
पाकिस्तानने वर्ष १९७१ मध्ये भारताकडून झालेला पराभव आठवावा ! : Akhtar Mengal
Kanishka Blast : वर्ष १९८५ मध्ये एअर इंडियाच्या ‘कनिष्क’ विमानात खलिस्तानी आतंकवाद्यांनी स्फोट केला !