भारताला महासत्ता बनवण्यासाठी हे करा ! 

१. ‘आतंकवादी आणि त्याला पाठिंबा, तसेच साहाय्य देणार्‍या लोकांना जाहीररीत्या फाशी दिली पाहिजे, असा दंडक (कायदा) केला पाहिजे.

२. लोकसंख्या विस्फोट रोखण्यासाठी चीनप्रमाणे ‘घरटी एक मूल’, असा समान नागरी दंडक केला पाहिजे.

३. भ्रष्टाचारी व्यक्तीकडून प्रथम त्याची संपत्ती, जी जगात कोठेही, म्हणजे स्वीस अधिकोषात (बँकेत) असली, तरीही ती जप्त केली पाहिजे. नंतर त्यास फाशीची शिक्षा होईल, असा दंडक केला पाहिजे.

– लोकजागर (२९.५.२०११)