पालघर – स्टीलच्या कॉइल वाहून मुंबईकडे जाणारी मालगाडी पालघर रेल्वेस्थानकाच्या लगत घसरली. त्यामुळे मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. मालगाडीचे ८ डबे घसरले. यामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक बंद रहाण्याची शक्यता आहे. पश्चिम रेल्वेचे ३ टॅ्रक बंद करण्यात आले. त्यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > पालघर येथे मालगाडीचे ८ डबे घसरले, वाहतूक ठप्प !
पालघर येथे मालगाडीचे ८ डबे घसरले, वाहतूक ठप्प !
नूतन लेख
- महालक्ष्मी स्थानक आणि परिसर यांचा पुनर्विकास होणार !
- अक्षय शिंदे याच्या अंत्यविधीसाठी जागा देण्याची सरकारची न्यायालयात ग्वाही !
- महायुतीत माझ्यासाठी जागा नसल्यामुळे मी विधान परिषदेवर ! – सौ. पंकजा मुंडे-पालवे, आमदार
- प्रतिदिन राज्यभरातून येणार्या सहस्रो वारकर्यांची पंढरपूर येथे लूटमार !
- पश्चिम महाराष्ट्रात सर्व वर्गवारीतील वीज ग्राहकांकडे ४१६ कोटी रुपयांची वीजदेयकांची थकबाकी !
- अल्पवयीन मुलांच्या विरोधात बाल न्याय मंडळामध्ये अन्वेषण अहवाल सादर