पालघर – स्टीलच्या कॉइल वाहून मुंबईकडे जाणारी मालगाडी पालघर रेल्वेस्थानकाच्या लगत घसरली. त्यामुळे मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. मालगाडीचे ८ डबे घसरले. यामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक बंद रहाण्याची शक्यता आहे. पश्चिम रेल्वेचे ३ टॅ्रक बंद करण्यात आले. त्यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > पालघर येथे मालगाडीचे ८ डबे घसरले, वाहतूक ठप्प !
पालघर येथे मालगाडीचे ८ डबे घसरले, वाहतूक ठप्प !
नूतन लेख
- छत्रपती संभाजीनगर येथील स्वराज्य प्रेरणादिनाच्या कार्यक्रमाला पुरातत्व विभागाने अनुमती नाकारली !
- अब्दुल सत्तार यांनी सिल्लोडचा पाकिस्तान केल्यानंतरही छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती ! – अंबादास दानवे
- पावसामुळे १०वी आणि १२वीच्या परीक्षेच्या वेळापत्रकांमध्ये पालट !
- ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तील काही महिलांना वर्षाला ३ गॅस सिलिंडर विनामूल्य मिळणार !
- पितांबरी उद्योग समुहाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांना ‘सार्वजनिक काका’ पुरस्कार !
- संपूर्ण जगाला तारणार्या हिंदु धर्माचे रक्षण होणे आवश्यक ! – प्रा. विनायक (श्याम) देशपांडे, अध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर सामाजिक सेवा समिती, वर्धा