धाराशिवमध्ये बसवर दगडफेक !

( प्रतिकात्मक छायाचित्र )

सरकार मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप  करत आंदोलकांनी येथे एस्.टी. महामंडळाच्या बसवर दगडफेक केली.

आरक्षणाच्या संदर्भात आतापर्यंत ३० सहस्रांहून अधिक हरकती प्राप्त !
सरकारला मराठा आरक्षणाच्या संदर्भात आतापर्यंत ३० सहस्रांहून अधिक हरकती प्राप्त झाल्या आहेत. हरकती सादर करण्यासाठी १६ फेब्रुवारीपर्यंतची समयमर्यादा देण्यात आली आहे. त्यामुळे या हरकतींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.