हिजाबबंदी उठवण्याच्या विधानावर पेजावर मठाचे विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी यांची टीका !

बेळगाव – सिद्धरामय्या हे कोणत्याही एका जाती-जमातीचे मुख्यमंत्री नव्हेत, तर संपूर्ण राज्याचे मुख्यमंत्री आहेत, अशी टीका पेजावर मठाचे विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या हिजाबबंदी उठवण्याविषयीच्या विधानावरून स्वामीजी यांनी वरील टीका केली.
स्वामीजी पुढे म्हणाले की, हे समाजातील एका घटकाला लक्ष्य करणारे असून ‘एकाला एक न्याय, तर दुसर्याला दुसरा न्याय’, असे आहे. एकाला एक कायदा आणि दुसर्याला दुसरा कायदा, असे करणे योग्य नाही. अशा वागण्याने समाजात गोंधळ निर्माण होतो. काही दिवसांपूर्वी परीक्षेला जातांना ‘हिंदु महिलांनी पायातील जोडवी आणि मंगळसूत्र काढले पाहिजे’, असा आदेश आला होता. एकीकडे हे चालले असतांना ‘ठराविक जण बुरखा घालून जाऊ शकतात’, असे सांगितले, असे कुणीही करू नये. मुख्यमंत्र्यांनी असा राज्यकारभार करू नये.
केरळ : अल्पवयीन मुलांना मारहाण करणार्या ख्रिस्ती पाद्रीविरुद्ध संतप्त नागरिक रस्त्यावर !
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे डॉक्टर नदीमने कापली रुग्णाची चुकीची नस !
पारपत्रावरून नागरिकत्व सिद्ध होत नाही ! : Central Goverment
NCERT Introduces Emergency : ‘एन्.सी.इ.आर्.टी.’च्या इयत्ता ९ वीच्या पुस्तकात आणीबाणीची माहिती समाविष्ट
देवता, भारतमाता आणि राजकीय हुतात्मा यांच्या नावाने शपथ घेतली जाऊ शकत नाही ! – Kerala High Court
आषाढी वारीत भाविकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्या ! – CM Devendra Fadnavis