
ठाणे, २३ डिसेंबर (वार्ता.) – नवी मुंबई आणि मुंब्रा येथे अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या ३ बांगलादेशी नागरिकांना आतंकवादविरोधी पथकाने अटक केली आहे. नवी मुंबई येथून खलील मैनुद्दीन सैयद (वय ३० वर्षे), हशुमुल्ला हसन शेख (वय २२ वर्षे) अशी, तर मुंब्रा येथून सरदार अजीज राणा शेख (वय ४३ वर्षे) अशी अटक केलेल्या बांगलादेशी नागरिकांची नावे आहेत. कामोठे आणि मुंब्रा पोलीस ठाणे येथे त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (बांगलादेशी घुसखोर भारत-बांगलादेश सीमेपासून महाराष्ट्रातील नवी मुंबई आणि ठाणे या शहरांत पोचेपर्यंत पोलीस किंवा सुरक्षायंत्रणा यांना याची माहिती न मिळणे, यावरून भारताची सुरक्षायंत्रणा किती कमकुवत आहे, ते लक्षात येते ! – संपादक)
संपादकीय भूमिकाबांगलादेशी घुसखोरांचे माहेरघर बनलेला भारत ! |
पाथर्डी येथे ‘प्रोटीन’ऐवजी गुंगीकारक औषध विकणार्या मुसलमानास अटक !
प्राध्यापकाकडून खंडणी घेणार्या महिला पोलिसाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला !
मंचर (पुणे) येथे ११ जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याचे जिल्हाधिकार्यांचे आदेश !
‘महावितरण’च्या लाचखोर अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यास पुणे येथे अटक !
खडक (पुणे) पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांना कोयत्याने ठार मारण्याची धमकी !
Mumbai Hub Of Bangladeshi Infiltrators : मुंबई बांगलादेशी घुसखारांचे केंद्र : १ सहस्र ५०० हून अधिक ठिकाणी घुसखोरांचे अड्डे !