अशी विधाने करणार्‍यांवर कारवाई का होत नाही ?

फलक प्रसिद्धीकरता

जर एखाद्या मंदिरात गेल्यामुळे आपल्या लोकांची हत्या होत असेल, मुली, बहिणी यांच्यावर बलात्कार होत असतील, तर त्या ठिकाणी जाणे बंद करावे, असे विधान देहलीतील आम आदमी पक्षाचे आमदार राजेंद्र पाल गौतम यांनी केले आहे.