ठाणे – डोंबिवलीजवळील खोणी गावात वीजचोरी पडताळणीसाठी गेलेल्या महावितरणच्या विशेष पथकावर ग्रामस्थांनी आक्रमण केले होते. त्यात कर्मचार्यांसह पोलीसही गंभीररित्या घायाळ झाले. महावितरणने ‘ग्रामस्थांनी ७७ सहस्र युनिट्सची वीजचोरी केली असून महावितरणची २० लाख ८० सहस्र रुपयांची हानी केली आहे’, असा अहवाल सिद्ध केला. या प्रकरणी ८ ग्रामस्थांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > वीजचोरी करणार्या ८ ग्रामस्थांविरुद्ध गुन्हा नोंद !
वीजचोरी करणार्या ८ ग्रामस्थांविरुद्ध गुन्हा नोंद !
नूतन लेख
- पुणे महापालिकेने ५४ सहस्र चौरस फूट विनाअनुमती केलेले बांधकाम पाडले !
- सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेतील ४ भ्रष्ट कर्मचार्यांना बडतर्फ करा !
- विवाह सोहळ्यात वधू-वरांना उचलण्यासारख्या अयोग्य कृती केल्यास २५ सहस्र रुपयांचा दंड !
- सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून अनधिकृत होर्डिंग हटवण्यासाठी कारवाई चालू !
- नोकरी आणि लग्न यांचे आमीष दाखवून फलटण (सातारा) येथे विवाहितेवर धर्मांधाचा बलात्कार !
- भारतीय न्यायप्रणालीची स्थिती ! वर्ष २०१७ मधील शिक्षा अंतिम करायला इतकी वर्षे का लागली ?