फलक प्रसिद्धीकरता
देशातील विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीची निर्मिती सनातन धर्माला नष्ट करण्याच्या एकमेव उद्देशाने करण्यात आली आहे, असे विधान तमिळनाडूतील द्रमुक सरकारमधील शिक्षणमंत्री के. पोनमुडी यांनी केले.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/719455.html
ढोंगी कॉकरोच जनता पक्षाचे खरे स्वरूप जाणा !
हे सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !
बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण आता देवाच्याच हाती !
मुलांना धर्मशिक्षण मिळत नसल्याचा दुष्परिणाम जाणा !
भारत असा निर्णय कधी घेणार ?
सरकारी यंत्रणा हे का पहात नाही ?