
मुंबई – मागील काही काळापासून आपण राज्यातील शाळांची पटपडताळणी करत आहोत; मात्र ती पूर्ण होऊ शकलेली नाही. पाठपुरावा करूनही विद्यार्थ्यांची आधार नोंदणी होऊ शकलेली नाही. ज्या दिवशी विद्यार्थ्यांची आधार नोंदणी होईल, तेव्हा २०-२५ टक्के विद्यार्थी अस्तित्वात नसल्याचे किंवा अनेक ठिकाणी नोंदणी असल्याचे आढळून येतील, असे भाष्य विधानसभेत शिक्षणक्षेत्राच्या गंभीर स्थितीविषयी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. २७ जुलै या दिवशी शिक्षण विभागामध्ये बढती आणि स्थानांतर यांसाठी पैसे घेण्यात येत असल्याविषयीचा तारांकित प्रश्न विधानसभेत उपस्थित करण्यात आला होता. त्यावर उत्तर देतांना गृहमंत्र्यांनी वरील धक्कादायक शक्यता व्यक्त केली.
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !
कोस्टल रोडवरील बोगद्यात चारचाकीला आग; वाहने सोडून लोकांचे पलायन !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १६ .०७.२०२६)
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
एन्.एम्.एम्.टी.च्या इलेक्ट्रिक बसला आग
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या जतन-संवर्धन कामात भारतीय पुरातत्वीय निकष आणि शास्त्रोक्त संवर्धन पद्धती यांचे काटेकोर पालन व्हावे ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन