
शिष्याच्या जीवनात गुरूंचे महत्त्व अनन्यसाधारण आहे; कारण गुरूंविना त्याला ईश्वरप्राप्ती होऊच शकत नाही. गुरूंचे भक्तवत्सल रूप, दयाळू दृष्टी, कृपा करण्याची माध्यमे यांद्वारे त्याला गुरूंच्या अंतरंगाचे दर्शन घडते. त्यातूनच त्याची गुरूंविषयीची भक्ती दृढ होऊन त्याला गुरूंच्या अस्तित्वाचा अधिक लाभ करून घेता येतो. शिष्याला गुरूंचे महत्त्व पटलेले असते; कारण त्याला गुरूंमधील आध्यात्मिक सामर्थ्याची प्रचीती आलेली असते. गुरूंचे महत्त्व पटले की, नराचा नारायण होण्यास वेळ लागत नाही; कारण गुरु हे देवाचे सगुण रूपच असल्याने ज्याला गुरूंनी स्वीकारले, त्याला देवताही स्वीकारत असल्याने जिवाचे आपोआपच कल्याण होते. हा कल्याणकारी मार्ग अवलंबणे, हेच खरे नरजन्माचे उद्दिष्ट असले पाहिजे.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ – ‘शिष्य’)
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
साधकांनो, कार्य आणि साधना यांमधील भेद ओळखून कार्य करतांना साधना होण्याकडे लक्ष द्या !
मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा अविरतपणे आणि भावपूर्ण करणारे शिरोडा (फोंडा, गोवा) येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !