
शिष्याच्या जीवनात गुरूंचे महत्त्व अनन्यसाधारण आहे; कारण गुरूंविना त्याला ईश्वरप्राप्ती होऊच शकत नाही. गुरूंचे भक्तवत्सल रूप, दयाळू दृष्टी, कृपा करण्याची माध्यमे यांद्वारे त्याला गुरूंच्या अंतरंगाचे दर्शन घडते. त्यातूनच त्याची गुरूंविषयीची भक्ती दृढ होऊन त्याला गुरूंच्या अस्तित्वाचा अधिक लाभ करून घेता येतो. शिष्याला गुरूंचे महत्त्व पटलेले असते; कारण त्याला गुरूंमधील आध्यात्मिक सामर्थ्याची प्रचीती आलेली असते. गुरूंचे महत्त्व पटले की, नराचा नारायण होण्यास वेळ लागत नाही; कारण गुरु हे देवाचे सगुण रूपच असल्याने ज्याला गुरूंनी स्वीकारले, त्याला देवताही स्वीकारत असल्याने जिवाचे आपोआपच कल्याण होते. हा कल्याणकारी मार्ग अवलंबणे, हेच खरे नरजन्माचे उद्दिष्ट असले पाहिजे.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ – ‘शिष्य’)
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवांच्या चित्रांमध्ये देवींच्या चित्रांपेक्षा अधिक प्रमाणात प्रभावळ वाढल्याचे दिसून येण्यामागील अध्यात्मशास्त्र !
‘पंडवानी’ या लोककलेच्या सादरीकरणाच्या माध्यमातून समाजात ईश्वरभक्तीचा प्रसार करण्याचे समष्टी सेवाकार्य निरपेक्षभावाने करणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पद्मविभूषण कै. डॉ. तीजनबाई !
नमस्काराच्या मुद्रेच्या संदर्भातील सूक्ष्मातील प्रयोग
साधकाची नेमकी अडचण जाणून त्यावर अचूक उपाययोजना सांगून त्याला घडवणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !
गुरूंना अपेक्षित अशी भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा होण्यासाठी झोकून देऊन प्रयत्न करणारे दापोली (जिल्हा रत्नागिरी) येथील श्री. शांताराम मांडवकर !