
शिष्याच्या जीवनात गुरूंचे महत्त्व अनन्यसाधारण आहे; कारण गुरूंविना त्याला ईश्वरप्राप्ती होऊच शकत नाही. गुरूंचे भक्तवत्सल रूप, दयाळू दृष्टी, कृपा करण्याची माध्यमे यांद्वारे त्याला गुरूंच्या अंतरंगाचे दर्शन घडते. त्यातूनच त्याची गुरूंविषयीची भक्ती दृढ होऊन त्याला गुरूंच्या अस्तित्वाचा अधिक लाभ करून घेता येतो. शिष्याला गुरूंचे महत्त्व पटलेले असते; कारण त्याला गुरूंमधील आध्यात्मिक सामर्थ्याची प्रचीती आलेली असते. गुरूंचे महत्त्व पटले की, नराचा नारायण होण्यास वेळ लागत नाही; कारण गुरु हे देवाचे सगुण रूपच असल्याने ज्याला गुरूंनी स्वीकारले, त्याला देवताही स्वीकारत असल्याने जिवाचे आपोआपच कल्याण होते. हा कल्याणकारी मार्ग अवलंबणे, हेच खरे नरजन्माचे उद्दिष्ट असले पाहिजे.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ – ‘शिष्य’)
‘उत्तरदायी साधिकेच्या माध्यमातून गुरुतत्त्व कार्यरत असते’, असा भाव ठेवून संहिता (स्क्रिप्ट) लेखनाची सेवा करतांना साधिकेला झालेले लाभ आणि तिने अनुभवलेली गुरुकृपा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले शिरोडा, गोवा येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे समष्टी संत, वय ५० वर्षे) यांचा साधकांना लाभलेला चैतन्यमयी सत्संग आणि त्या सत्संगात साधकांनी अनुभवलेले भावविश्व !
चित्रपटसृष्टीतील वलयांकित जगाच्या मोहाला न भुलता आयुष्यभर अविरतपणे नाट्यसेवा करणारे प्रामाणिक नाट्यकर्मी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विरार येथे धर्मप्रेमींसाठी ‘स्नेह’ मेळावा !
स्वीकारण्याची वृत्ती असलेल्या आणि तळमळीने अन् भावपूर्ण सेवा करणार्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती मधु मेहता !