असा विरोध सरकारला मोडून काढावा लागेल !

फलक प्रसिद्धीकरता

‘आम्ही समान नागरी कायद्याला विरोध करू; मात्र रस्त्यावर उतरणार नाही. या कायद्याचा हेतू हा मुसलमानांमध्ये दरी निर्माण करून त्यांना वेगळे करण्याचा आहे, असे विधान ‘जमियत उलेमा-ए-हिंद’चे प्रमुख मौलाना अरशद मदनी यांनी केले आहे.