प्रशासनाच्या कारभाराची ऐशीतैशी !

कोल्हापूर – ‘ए.टी.एम्.’ सारख्या दिसणार्या एका यंत्रात काही नाणी टाकल्यावर सामान्य नागरिकांना तात्काळ सात-बारा उतारे मिळतील, अशी व्यवस्था करण्यात आली होती. ही यंत्रे सुमारे ३ वर्षांपूर्वी काही जिल्हाधिकारी कार्यालयांत बसवण्यात आली होती. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात असणारे हे यंत्र मात्र गेली ३ वर्षे धूळखात पडून आहे. ‘डिजिटल इंडिया’च्या गोष्टी करतांना उत्साहाने चालू केलेल्या अनेक योजना नंतर कशा प्रकारे वार्यावर सोडल्या जातात, याचेच हे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल.
वाशी येथे ‘जनसंवाद-विकास’ उपक्रमात नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर
ठाणे रेल्वेस्थानकातील उपाहारगृहांत कीड लागलेला भाजीपाला आणि काळवंडलेले तेल यांचा वापर
ऐरोली बसस्थानकात मोठ्या पावसानंतर खड्डे
टाकळी (सांगली) येथे वाढीव वर्गणी देऊनही भेडसावणार्या तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त !
कुडाळ येथील शासकीय भूमीतील अनधिकृत ‘फास्ट फूड स्टॉल’ अखेर हटवला
पुणे शहरातील रस्त्यांवर केवळ ५४ खड्डेच !