फलक प्रसिद्धीकरता
कन्याकुमारी येथील मंडईक्कडू भगवती अम्मन मंदिरात ‘हैंदव सेवा संगम्’ या हिंदु संघटनेला धार्मिक परिषद आयोजित करण्यावर द्रमुक सरकारने निर्बंध आणले आहेत. हिंदूंना धर्मशिक्षण देणे आणि ख्रिस्ती मिशनर्यांकडून हिंदूंचे धर्मांतर रोखणे, हा परिषदेचा उद्देश होता.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/658009.html
असे आणखी किती दिवस चालू रहाणार ?
अशांना इस्लामी देशांत हद्दपार करा !
अशा मिशनर्यांवर बंदी हवी !
अशी चोरी कधी मक्केत झाल्याचे ऐकले आहे का ?
बांगलादेशियांचा हिंदुद्वेष जाणा !
धर्मांधांचा हिंदुद्वेष जाणा !