
‘सध्याचा काळ धोकादायक आहे. या संक्रमण काळामध्ये नवीन जागतिक व्यवस्था बनवण्यासाठी वेळ लागेल; कारण पालट मोठा आहे’, असे भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) येथील ‘डाई प्रेसे’ या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत केले.’ (५.१.२०२३)
देशाचे अधःपतन होण्यामागील कारण
सर्वांना सामावून घेणार्या एकत्र कुटुंबपद्धतीचे लाभ !
अध्यात्म समजून घेण्यासाठी सूक्ष्म बुद्धीची आवश्यकता !
समाजात धर्माचे अनन्यसाधारण महत्त्व !
बांगलादेशी घुसखोरांवर कोणतीच कारवाई न करणे प्रशासनाला लज्जास्पद ! असे होऊ देणारे सरकारी अधिकारी आणि संबंधित लोकांना कठोर शासन करा !