
संत चोखामेळा हे जातीने मागासलेले होते; पण ते महान संत आहेत. पांडुरंगाच्या दर्शनाकरता त्यांना मंदिरात प्रवेश नव्हता, तरी ते धर्म आचरत आणि मंदिर मर्यादा कटाक्षाने पाळत. ते शिखराचे दर्शन घेऊन समाधान पावतात. देवदर्शनाकरता व्याकुळलेल्या चोखोबा भक्ताच्या भेटीला पांडुरंगच स्वतः मंदिराबाहेर येतात. शास्त्रविधीनुसार मंदिर मर्यादेच देव स्वतःच रक्षण करतात.’
– गुरुदेव डॉ. काटेस्वामी
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, एप्रिल २०१८)
निःस्वार्थी प्रेमाचे महत्त्व !
वीर सावरकर उवाच
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !