
१. आश्रमात परमेश्वर वास करत असल्याची अनुभूती घेतली !
‘मी पहिल्यांदाच आश्रमात आलो आहे. इथे विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घातली आहे. मी येथे परमेश्वर वास करत असल्याची अनुभूती घेतली. मला येथे चैतन्य जाणवले.’
– श्री. कृष्णात आनंदा पोवार (माजी ग्रामपंचायत सदस्य, शिवसेना), करवीर, जिल्हा कोल्हापूर. (१६.६.२०२२)
२. ‘ईश्वरी राज्य कसे असेल ?’, हे आश्रम पाहून समजले !
‘ईश्वरी राज्य कसे असेल ?’, हे आश्रम बघून मला समजले. येथे मला पुष्कळ ऊर्जा मिळाली.’
– श्री. राजू बापूसो यादव, (करवीर तालुकाप्रमुख, शिवसेना), करवीर, जिल्हा कोल्हापूर. (१६.६.२०२२)
३. ‘आश्रम पहाण्यापूर्वी मला निरुत्साह वाटत होता; पण आश्रम पहातांना प्रसन्नता जाणवली.’
– श्री. शरद आनंदराव माळी, कोल्हापूर (१६.६.२०२२)
| • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार धर्मप्रेमी यांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
२५ वर्षांपूर्वी प.पू. डॉक्टरांचे श्रीरामाविषयीचे मार्गदर्शन ऐकत असतांना ‘श्रीरामच स्वतःविषयी बोलत आहे’, असे जाणवून भावजागृती होणे
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवांच्या चित्रांमध्ये देवींच्या चित्रांपेक्षा अधिक प्रमाणात प्रभावळ वाढल्याचे दिसून येण्यामागील अध्यात्मशास्त्र !
साधकाची नेमकी अडचण जाणून त्यावर अचूक उपाययोजना सांगून त्याला घडवणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि त्यांच्या पत्नी आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे यांच्या सत्संगात दिग्रस (जिल्हा यवतमाळ) येथील साधिकांना आलेल्या अनुभूती !