या तिथीला रात्री जागरण करतात. पुराणांत असे सांगितले आहे की, आश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि तिच्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जिथे स्वच्छता, शोभा आणि रसिकता आढळते, तिथे तर ती आकर्षित होतेच; शिवाय ज्या घरात चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त, तसेच क्षमाशील पुरुष आणि गुणवती अन् पतीव्रता स्त्रिया असतात, त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते.
लक्ष्मीदेवी कुणाकडे वास करते ?
नूतन लेख
- नऊ प्रकारच्या लोकांशी शत्रुत्व करू नये !
- सुवचने
- एका देवतेची पूजा, ही व्यष्टी साधना, तर धर्मकार्यासाठी अनेक देवतांची पूजा, ही समष्टी साधना !
- ‘ज्या आत्म्यात परिवर्तन होत नाही, तो परमात्याचा अंश मी आहे’, असे चिंतन करणारा साधक बंधनातून मुक्त होणे
- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी काळानुसार आवश्यक असे प्रथम ‘ईश्वरप्राप्तीसाठी साधना’ या विषयावर लिखाण करणे आणि आता ‘साधनेसाठी मन कसे तयार करायचे ?’ या विषयावर लिखाण करणे
- अध्यात्म हे प्रायोगिक असल्यामुळे, त्यासंदर्भातील वाचलेल्या ज्ञानानुसार तत्परतेने कृती करा !