स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

‘कुणावरही सत्ता गाजवण्याचा हव्यास बाळगू नका. जो उत्कृष्ट सेवा करू शकतो, तोच खरा शासक होऊ शकतो. प्राण गेला तरी पर्वा नाही; पण सत्याशी प्रतारणा करू नका. आपल्याला आवश्यकता आहे कामाची. नावलौकिक आणि पैसा या गोष्टी काही आपले ध्येय नाही. पुष्कळ धैर्य ठेवा. तुम्ही संपूर्ण स्वार्थगंधशून्य व्हा, म्हणजे दिसून येईल की, यश तुमच्या दारी लोळण घेत आहे. ‘कालोचित कर्तव्य करणे’, हा सर्वाेत्तम मार्ग आहे आणि ‘कर्तव्य’, हे केवळ कर्तव्य म्हणून केले, तर आपल्या ठायी आसक्ती उत्पन्न होत नाही.’
– स्वामी विवेकानंद
(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)
माझा आत्माच माझे अंतिम ध्येय !
सुख आणि दुःख यांत आनंदाची धार प्रवाहित करणे, हे सद्गुरूंचे मर्म असणे
‘कोणतेही कार्य क्षुद्र नाही’, हे ध्यानात ठेवा !
जीवनात सर्वांत मोठी प्राप्ती ईश्वरकृपा हीच होय !
‘शरणागतभाव’ येण्यासाठी प्रक्रिया राबवतांना शिकायला मिळालेली सूत्रे