
१. ‘मला आश्रमात अत्यंत प्रसन्नता जाणवली. साधकांच्या साधनेमुळे हे संपूर्ण स्थान सात्त्विक आणि ऊर्जायुक्त झाले आहे.’ – स्वामी आत्मस्वरूपानंद, पो. यादवपूर, कोलकाता. (१३.६.२०२२)
२. ‘भारतीय ऋषिपरंपरा पुन्हा प्रतिष्ठापित करण्याचा तुमचा हा महान प्रयत्न अत्यंत प्रशंसनीय आहे. देशभरात हिंदु धर्मजागृतीचे कार्य आणखी वाढवणे आवश्यक आहे.’ – स्वामी संयुक्तानंद, भारत सेवाश्रम संघ, कोलकाता. (१३.६.२०२२)
मध्यप्रदेशातील धार येथील ऐतिहासिक भोजशाळा मंदिरमुक्तीचा लढा !
मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !
मंदिरे : राष्ट्ररचनेचे मजबूत आधारस्तंभ !
ताजमहालच्या खाली दडवण्यात आलेले सत्य !
गोव्यातील मंदिरांवरील ब्राह्मणीकरणाचे आरोप हास्यास्पद !
मंदिर विश्वस्त आणि व्यवस्थापन यांची आचारसंहिता !