मुंबई – १२ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ के.एस्. होसाळीकर यांनी ट्वीटद्वारे ही माहिती दिली. पुढील काही घंट्यांत मुंबईसह पालघर, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि सांगली या जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे, तर तुरळक ठिकाणी ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वहाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडतांना विशेष काळजी घ्यावी, अशी सूचना होसाळीकर यांनी दिली आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > १२ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता !
१२ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता !
नूतन लेख
- ‘दत्तभूमी’ तीर्थक्षेत्र विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू ! – भाजप आमदार मोनिका राजळे
- आषाढीवारी पालखी सोहळ्यात वारकर्यांना उत्तम सोयीसुविधा देण्यावर भर देण्यात येतील !
- स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अपेक्षित जगतो का ? याचा विचार करूया ! – राजेंद्र आर्लेकर, राज्यपाल, बिहार
- विमानात धूम्रपान करणारा प्रवासी अटकेत !
- प्रखर हिंदुत्वनिष्ठ भाजप आमदार टी. राजासिंह यांची हिंदुत्वनिष्ठांकडून सदिच्छा भेट !
- मूल्यांची जोड नसेल, तर शिक्षण केवळ अहंकार वाढवते ! – रमेश बैस, राज्यपाल