मुंबई – १२ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ के.एस्. होसाळीकर यांनी ट्वीटद्वारे ही माहिती दिली. पुढील काही घंट्यांत मुंबईसह पालघर, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि सांगली या जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे, तर तुरळक ठिकाणी ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वहाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडतांना विशेष काळजी घ्यावी, अशी सूचना होसाळीकर यांनी दिली आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > १२ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता !
१२ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता !
नूतन लेख
तोरणागडाच्या बिन्नी दरवाजा मार्गावर ‘रेलिंग’चे काम अखेर चालू !
प्राथमिक शाळांमध्ये ‘स्काऊट गाईड’ अनिवार्य करणार ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री
मशिदींवरील ध्वनीक्षेपकांद्वारे होणार्या ध्वनीप्रदूषणाच्या तक्रारींवर कारवाई न होणे, हा न्यायालयाचा अवमान !
भाट्ये (रत्नागिरी) येथे वाळूशिल्पातून वीर सावरकरांना अभिवादन !
गोवा : ५० वर्षे दुर्लक्ष झाल्यानंतर वन खाते यंदा सर्वसमावेशक वन व्यवस्थापन योजना सिद्ध करणार
वन्यजीव मंडळाची ४ वर्षांत एकही बैठक झाली नाही ! – पर्यावरणतज्ञ प्रा. राजेंद्र केरकर, गोवा