सर्व विज्ञापनदाते, वाचक, हितचिंतक आणि धर्माभिमानी यांना स्वातंत्र्यदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा !
राष्ट्राभिमान जागृत होण्यासाठी वर्षातील ३६५ दिवस कृती करा !



वरील चित्रे विडंबनात्मक हेतूने नव्हे, तर केवळ माहितीसाठी दिली आहेत.
भारतियांनो, राष्ट्र आणि राष्ट्रध्वज यांच्याप्रती आदर बाळगा !
१. राष्ट्र म्हटले की, त्याचा एक ध्वज असतो, जो राष्ट्राचे प्रतीक आहे. राष्ट्राचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा !
२. राष्ट्रध्वजाविषयी आदर वाटत असेल, तर ‘तो कधीही रस्त्यावर पडणार नाही किंवा फाटणार नाही’, याची काळजी घ्या !
३. केवळ दोनच दिवस राष्ट्रध्वजाचा मान न राखता वर्षभर त्याच्याप्रती अभिमान जागृत ठेवा !
शांत, संयमी, दूरदर्शी नेतृत्व, विनम्रता आणि सेवाभाव यांचा आदर्श असलेल्या आदरणीय दीदी !
डॉक्टरांना (आधुनिक वैद्यांना) मारून कुणाचा जीव वाचणार ?
हिंदूंना शत्रूबोध नाही !
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
न्यायालयातील भाषेचा अडथळा : ‘लॅटिन’ संज्ञांमुळे सामान्य माणूस भारतीय कायद्यापासून दूर जात आहे का ?
समर्थ रामदासस्वामींच्या ‘दासबोधा’तील संदर्भांवरून ‘१०८’ या जपसंख्येचे महत्त्व !