‘उत्तरप्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारने अलाहाबाद उच्च न्यायालयात नियुक्त केलेल्या ८४१ सरकारी अधिवक्त्यांना बडतर्फ केले आहे. यामध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयातील ५०५, तर या न्यायालयाच्या लखनौ खंडपिठातील ३३६ अधिवक्त्यांचा समावेश आहे. अधिवक्त्यांच्या सातत्याच्या अनुपस्थितीसह अन्य कारणांमुळे ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.’
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > या अधिवक्त्यांनी लढवलेल्या दाव्यांचा अभ्यास करून कुणाची हानी झाली असेल, त्यांना हानीभरपाई द्या !
या अधिवक्त्यांनी लढवलेल्या दाव्यांचा अभ्यास करून कुणाची हानी झाली असेल, त्यांना हानीभरपाई द्या !
नूतन लेख
- शिवजयंती तिथीने साजरी करूया !
- निवडणुकीत अनुचित प्रसार घडू नये; म्हणून कुख्यात गुंडांवर देखरेख ठेवण्यासाठी जनतेचा पैसा खर्च करण्यापेक्षा या गुंडांना अटक का केली जात नाही ?
- सनातन हिंदु धर्मशास्त्राचे मंडन आणि पाखंडाचे खंडण करणारे प.पू. गुरुदेव !
- लोकसभेच्या कोणत्या निवडणुकीसाठी किती रुपये व्यय झाले ?
- हत्तींपासून गावाचे रक्षण करू न शकणारे पोलीस आणि सरकार !
- आयकर खात्याला निवडणुकीत कुठे पैसे वाटले जात आहेत का ? हे पहाण्यासाठी २४ घंटे कार्यरत नियंत्रण कक्ष स्थापन करावा लागणे, हे भारताला लज्जास्पद ! जगात किती देशांत अशी स्थिती आहे ?