
१. ‘आतापर्यंत मी आश्रमाला भेट दिल्याच्या प्रत्येक वेळी आश्रमातील आंतरिक शांतता देणाऱ्या शांतीचा स्तर वाढलेला असतो. येथील सकारात्मकतेमुळे माझा भाव जागृत होतो आणि मला भावावस्था अनुभवता येते. आश्रमात असतांना मिळालेले समाधान आणि आत्मीयता नंतर अनेक दिवसांपर्यंत टिकून रहाते. आश्रमातील कार्य असेच निरंतर चालू राहू दे. मी माझ्या वार्षिक भेटीची आतुरतेने वाट पहात असतो.’ – श्री. अनिल धीर (राष्ट्रीय महामंत्री, भारत रक्षा मंच), सत्यनगर, भुवनेश्वर, ओडिशा.
२. ‘आश्रमातील शिस्त, व्यवस्थापन, हिंदु संस्कृतीचे जतन आणि येथील चैतन्य वाखाणण्याजोगे आहे. हे सर्व माझ्या अपेक्षेच्या पलीकडील आहे. मला आश्रमाविषयी अधिक जाणून घेण्याची इच्छा आहे.’ – अधिवक्ता पुष्पराज कामत नावेलकर, डिचोली, गोवा.
३. ‘ज्येष्ठ सांगतात की, पृथ्वीवर स्वर्ग आहे; परंतु मी पाहिलेला स्वर्ग इथेच (आश्रमातच) आहे.’ – प्रेमा शेट्टी, दक्षिण कन्नड, कर्नाटक. (१२.६.२०२२)
| • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार धर्मप्रेमी यांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
प्रेमळ आणि इतरांना निरपेक्षतेने साहाय्य करणारे फोंडा (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. आत्माराम जोशी (वय ८० वर्षे) !
मनोरुग्णांची स्थिती पाहून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगानुसार साधने’च्या अंतर्गत स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रिये’ला प्राधान्य देण्याचे साधिकेच्या लक्षात आलेले महत्त्व !
पू. शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे संत, वय ७९ वर्षे) आणि श्री. तुकाराम लोंढे (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६० वर्षे) यांनी अनुभवलेली प्राणदाते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अपार कृपा !
गुरुकार्य वृद्धींगत होण्याचा आणि साधकांना घडवण्याचा ध्यास असलेल्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये !
देवाची आवड असणार्या आणि मुलीला सेवा करायला प्रोत्साहन देणार्या आगवे (तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) सुमती गजानन नाखरे (वय ८२ वर्षे) !
प्रभुदेसाई कुटुंबियांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव !