रायगड – श्रीवर्धन येथून मुंबई येथे निघालेल्या बसला १६ मे या दिवशी साखरोने फाटा येथे अपघात झाला. अपघातामध्ये बस उलटून गाडीतील १६ प्रवासी घायाळ झाले. प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात ‘ब्रेक फेल’ झाल्यामुळे झाला आहे. श्रीवर्धन आगारातील बागमांडले येथून सकाळी १०.१५ वाजता ही बस सुटली होती. बसमध्ये ३० प्रवासी होते. घायाळ प्रवाशांतील ४ जणांची प्रकृती गंभीर आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > रायगड येथे बसला झालेल्या अपघातामध्ये १६ जण घायाळ !
रायगड येथे बसला झालेल्या अपघातामध्ये १६ जण घायाळ !
नूतन लेख
- मावळ (पुणे) लोकसभा मतदारसंघात आचारसंहिता भंगाच्या ६८ तक्रारी प्राप्त !
- सोलापूर येथे १ मे या दिवशी नवीन न्यायालयाच्या इमारतीचा पायभरणी कार्यक्रम !
- नाशिकरस्ता येथे मधमाशांचा ७० नागरिकांना चावा !
- दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : भावना गवळी यांनी मतदान न केल्याची चर्चा !; दिव्यांग बालगृहातील मुलांकडूनही मतदान !…
- भोकरदन (जिल्हा जालना) येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आदेश असूनही १ मास नळाला पाणी नाही !
- धर्मांध पोलिसाच्या फितुरीमुळे अमली पदार्थाच्या तस्कराला लाभ !