
मुंबई – खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी ९ मे या दिवशी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन महाराष्ट्र सरकार आणि मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याविरोधात तक्रार केली. हनुमान चालिसा प्रकरणात अटक करतांना सूडबुद्धीने कारवाई करण्यात आल्याचा आरोप राणा दांपत्याने केला आहे.
याविषयी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना खासदार नवनीत राणा म्हणाल्या की, आमच्यावर झालेल्या अन्यायाची लोकसभेच्या अध्यक्षांना सविस्तर माहिती आम्ही दिली. आमचे म्हणणे त्यांनी ऐकून घेतले. २३ मे या दिवशी आमचे म्हणणे प्रत्यक्षरित्या आणि लेखी स्वरूपात समजून घेतले जाणार आहे.
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !
गोव्यात शैक्षणिक वर्ष पुन्हा जूनपासून चालू करण्याचा प्रस्ताव